भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी चेतन नरोटे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना-कायदे आणि संविधान यांच्यामुळे देशात एकात्मता टिकून राहिली आहे. जर कोणी घटना बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर काँग्रेस गप्प बसणार नाही.
यावेळी प्रवीण निकाळजे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष उमेश सूरते, NK क्षीरसागर, देवेंद्र भंडारे, नरसिंह आसादे, देवा गायकवाड, बसवराज म्हेत्रे, अंबादास गुत्तिकोंडा, मधुकर आठवले, सिद्राम अट्ठेलूर, भीमाशंकर टेकाळे, हेमा चिंचोलकर, अनिल मस्के, संजय गायकवाड, तिरुपती परकीपंडला, सायमन गट्टू, वसिष्ठ सोनकांबले, सुमन जाधव, युवराज जाधव, मीरा घटकांबळे, लखन गायकवाड, नूर अहमद नालवार, सोहेल पठाण, गौतम मसलखांब, विवेक कन्ना, बंटी चंदनशिवे, सुमन जाधव, संघमित्रा चौधरी, हाजिमलंग नदाफ, रुस्तम कंपली, सुभाष वाघमारे, श्रीशैल रणधीरे, समीर काझी, नागेश बोमड्याल, श्रीनिवास रामगल, चंद्रकांत टिक्के, नागनाथ शावने, अप्पा सलगर, करीमुनिस्सा बागवान, मुमताज शेख, आदित्य म्हमाने, शोभा बोबे, मुमताज तांबोली, निशा मरोड़, शुभांगी लिंगराज, कोंडनताई काकड़े, रेखा बिनेकर, अनिता भालेराव, वर्षा अतनुरे, दत्तात्रय गजभार, अभिलाष अच्युगटला, संतोष सोनवणे, चंद्रकला निजमल्लू, अनिल खांडेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थीत होते.