पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सोलापूर शहर जिल्ह्यात 25 फेब्रुवारीपासून रात्री 11 ते पहाटे पाच या दरम्यान संचारबंदी जाहीर केली या पत्रकार परिषदेनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या अकरा दिवसात कोरणा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आले आहेत त्याचा आदेश काढला.
सोलापूर पोलिसांनी बिष्णोई गँगमधील दोघांना केली अटक ; प्रकरण आहे तरी काय?
सोलापूर पोलिसांनी बिष्णोई गँगमधील दोघांना केली अटक ; प्रकरण आहे तरी काय? सोलापुरातील स्कॉर्पिओ गाडी चोरी प्रकरणाचे धागेदोरे थेट राजस्थान...